परिचय

गुरुप्रणाली
भगवान ब्रह्मा,विष्णू व महेश यांना धर्माचे रक्षण करण्यासाठी व आर्तपिडीत, दुःखी भक्तांचे रक्षण करण्यासाठी तपस्वी, साध्वी अनसुया व महर्षी अत्रिऋषी यांच्या घरी (अनसुयेच्या पतीसेवा बळावर) पुत्ररूपाने भगवान श्री दत्तात्रेय नावाने अवतार धारण करून यावे लागेल. परमात्मा मानवी जीवाच्या कल्याणासाठी अनादिकालापासून यापृथ्वीतलावर अवतार घेत आहे...
प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी

गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
गुरूप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की, श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरु आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लोंग श्री त्र्यंबकेश्वर (भगवान शिव, भगवान बश्च्स्नदेव आणि भगवान विष्।णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान) कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोद्यन भूमी ..
आचारसंहिता
- श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे.
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.
- सबसे बडा गुरू, गुरूसे बडा गुरूका ध्यास.
- परस्त्रियांना आपल्या माताभगिनीसमान मानावा.
- आई, वडील, मोठाभाऊ व आचार्य यांना देवासमान मानावे, त्यांचा उपमर्द, अपमान करू नये.
- रोज आई-वडील यांना नमस्कार करावा. त्यांचे चरणतीर्थ (उजव्या पायाचा अंगठा) घ्यावे.
- आपल्यापेक्षा वय, विा, ज्ञान, अधिकार यात श्रेष्ठ असलेल्या व्यक्तिंच्या आसनावर बसू नये.
- प्रत्येक सेवेकर्याने आपल्या घरातील देव्हार्यात कुलदेवता, कुलदैवत यांची स्थापना करावी व त्यांचा यथोचित मानसन्मान करावा.
- प्रत्येक सेवेकरी जोडप्याने वर्षातून एकदातरी कुलदैवत व कुलदेवता यांचे मूळस्थानावर जाऊन त्यांचा योग्य तो मानसन्मान करावा.
ग्राम विकास अभियान

भारत हा कृषी प्रधान देश असुन , भारतात ग्रामिण भागात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतु,हा ग्रामिण भारत आज आपणास समस्याग्रस्त झालेला दिसुन येतात. हि समस्याग्रस्त गावे दुरूस्त करण्यासाठी आणि उध्वस्त झालेले ग्रामजीवन सुस्थितीत आणण्यासाठी प.पू.गुरूमाऊली, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रधान केंद्र दिंडोरी, यांनी अकरा तत्वांवर आधारीत ग्रामजीवन राबविण्यास सुरवात केली ...
दिंडोरी प्रणित प्रकाशणे
श्री स्वामी चरित्र सारामृत
(मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,तेलगु, व कन्नड)
श्री स्वामी चरित्र सारामृत- श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री
स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या
अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी
काही लीलांचा समावेश यात केला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील
सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या
ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकर्याने दररोज नित्य सेवेत या
ग्रंथांचे क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही
वाचन करावा.
आयुर्वेद


सामाजिक उपक्रम
वृक्षारोपण सोहळा : : २३ जून २०१२